मित्र कधी खर खोटं नाही बघत मित्र फक्त मैत्री बघतो.
- अव्यक्त अभिजीत
माणूस पण सरड्यासारखा रंग बदलायला लागला तर बिचारया सरड्याने कुठं जायचं ?
- अव्यक्त अभिजीत
जेव्हा लोक तुम्हाला विचारतात तू का एवढा चेंज झाला तेव्हा त्यांना विचारायचं ,
बाबांनु तुम्ही तरी कुठे पहिल्यासारखे राहिलात ?
- अव्यक्त अभिजीत
निकृष्ट दर्जाचे अन्न आणि निकृष्ट दर्जाची माणसं स्वास्थास हानिकारक असतात. माणसं ओळखायला शिका
- अव्यक्त अभिजीत
"मैत्री करणं आणि मैत्री टिकवणं यातला फरक ज्याला कळला त्याला खरी मैत्री कळली"
- अव्यक्त अभिजीत
" हल्ली मैत्री सुद्धा खूप नाजूक झाली आहे
हलक्याश्या वाऱ्याच्या झुळकेने सुद्धा तिला तडा जातो. "
- अव्यक्त अभिजीत
1 टिप्पण्या
योग्य आहे
उत्तर द्याहटवा